एक एप्रिल १९५५ रोजी आकाशवाणीवरून गीत रामायणाच्या प्रसारणाला सुरुवात झाली. गदिमा, बाबूजी या जोडीच्या या दैवी आविष्काराने मराठी रसिकांच्या मनात कायमचे घर केलेले आहे. या गीत रामायणाबद्दलच्या काही गोष्टी सांगणारा लेख पुणे आकाशवाणीच्या निवृत्त वरिष्ठ निवेदिका डॉ. प्रतिमा जगताप यांनी ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या पुस्तकात लिहिला आहे. आज रामनवमी आहे. त्या निमित्ताने या लेखाचे अभिवाचन सादर करत आहेत स्वतः डॉ. प्रतिमा जगताप.
‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ हे पुस्तक बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केले असून, त्याचे ई-बुकही उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी कृपया खाली दिलेल्या
लिंकवर क्लिक करा.